लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

भृण कन्येचा टाहो या राज्यस्तरीय प्रातीनीधिक कविता संग्रहासाठी लिहीलेली माझी कविता.


सांगत्ये ऐक आई...

मला बोलायचय काही...

जन्मूच नये एव्हढा,

काय अपराध माझा बाई..?

मोठी माणंसं तुम्ही
शहाणी अन् जाणती....
दिव्याइतकाच उजेड की गं
देतसे पणती....
ऊठ तुच आता कंबर कसून..
जन्म देणार मी मुलीला...
सांग सगळ्यांना ठासुन..
उभी राहिलीस तू तर....
पोटी तुझ्या जन्म घेईन...
जिजा,सावित्री अहिल्या
नी कल्पना होईन...!!!!
महेँद्र कांबळे.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected