लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

संधिप्रकाशात.........

मी असा संधिप्रकाशात उभा...

आणि तू दुरुन वाकुल्या दाखवतेसं...

हाताशी आली आली म्हणता....

अलगद हातुन

निसटतेसं....

अधांतरलो पुरता आता..

धरणी तर कधीच नव्हती

आता आभाळही पोरकं झालयं...

असा अर्धामुर्धा वसंत काय कामाचा...

चर्र करत उडुन जाणा-या गरम तव्यावर शिंपडल्या चार थेंबासारखा...

येशिल तर पुर्ण कायपालट घेउन ये....

नाहितर मृगजळाच्या मागे धावुन मरायला

एक वेडा तयारच आहे...

महेंद्र कांबळे.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected