लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

मध्यरात्रीची कविता..

असे घणावर घण
काय कोणाच भंगल
धरतीच्या शिरावर
कोणी आभाळ टांगलं ?
अस खुडू नये कोणी
बाई लाजाळूच पान
तिच्या नाजूक देहाची
कशी नाजूक ठेवण
तिचं न्हातधुत अंग
अंग अक्रसनारा पैसा
मत्त वासनेच्या पोटी
जन्म ममत्वाचा कैसा?
त्याला येताना बघून
तिही घरास आवरे
तिच्या कुंतलाचा भार
त्याच्या काळजास चरे
दैवा पाठीवरचीहि
तोंड नागीण मिटू दे
घनघोर काळोखात
आता पापणी मिटू दे.
महेंद्र गौतम.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected