एखादी वेळचं विचित्र असते. जेव्हा शरीरातून रक्ताऐवजी नुसती नकारत्मकताच वाहत असल्याच जाणवतं. सामसुम मध्यरात्रीही मनात केव्हढा गजबजाट अन् कल्लोळ...
शी... थकलो यार दरवेळी स्वतःला प्रुव्ह करता करता... जगणं कधी होणार आनंदयात्रा त्यासाठी प्रयत्न करुन चुक केली की काय? मळलेल्या वाटा सोडुन केलेल्या मुक्त मुशाफिरीने पश्चातापाची वेळ तर नाही ना ओढवणारं? काही का असेना भल्याबुर्याची जबाबदारी तर शेवटी आपलीचं... पण ही पहाट होत का नाही...?
शी... थकलो यार दरवेळी स्वतःला प्रुव्ह करता करता... जगणं कधी होणार आनंदयात्रा त्यासाठी प्रयत्न करुन चुक केली की काय? मळलेल्या वाटा सोडुन केलेल्या मुक्त मुशाफिरीने पश्चातापाची वेळ तर नाही ना ओढवणारं? काही का असेना भल्याबुर्याची जबाबदारी तर शेवटी आपलीचं... पण ही पहाट होत का नाही...?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा