लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

बिगुलं....

बिगुलं....
ते सहा आहेत
मी एकटा...
कधी ते वरचढ कधी मी.
पण हारजीतीचा फैसला होत नाही...
निकाल काही लागत नाही.
ते पाच आहेत
अन् मी एकटा...
ईथेही हारजीत नाही
अन् निकाल तर नाहीच नाही..
आता ते चार आहेत..
पण यावेळी मी एकटा नाही...
निकाल लावयचाच त्याशिवाय चालायचंच नाही....
'निकाल' लावण्यासाठीच
पेटुन उठावे आता....
महेंद्र कांबळे.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected