लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

वंचनेची वंचना......

तुझ्या मंदिराची मला पायरी कर.
कधी गाभा-याची अपेक्षा मी केली......
सर्वस्व वाहून तुझ्या चरणावरती
नेहमी तू माझी उपेक्षाच केली....

अलवार वाजे कुठे दूर मुरली
व्याकुळ झाली तिची ती न उरली.....
जरा काळजी ना तिच्या सावळयाला
नशिबी मिरेच्या विषाचाच प्याला......
महेन्द्र गौतम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected