त्याला थुंकून विझवायचा होता अक्खाच्या अक्खा सूर्य
पण त्याने गिळून टाकला अवघा सूर्य
आणि शिटू लागला सटासट तेजस्वी दिव्य लेंड्या..
भक्तांनी हरकून केला त्याच्याच नावाचा गजर.
कारण त्यांचा विश्वास होता की तोच देऊ शकतो
त्यांना मजबूत ओर्ग्याझमचं दणकट सुखं.
तो म्हणाला भक्तो,
तुम्हीच आहात माझे सच्चे भक्त
कारण तुमची कितीही ठासून मारली तरी
तुम्हाला गोड वाटत ...
तुम्ही करता माझ्या नावाचा जयजयकार...
माझा विजय असो माझा विजय असो माझा विजय असो..
महेंद्र गौतम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा