लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

आताशा .........

आताशा येत नाही
तुझ्या आठवणीने डोळ्यात पाणी..
अन् नकोशीही वाटत नाही
शांत सांज दिवाणी..
आताशा येत नाही एक कोवळ हळवपण...
अन् मनात दाटत नाहीत
तुझ्या आठवणीचे गर्द घन.
आताशा काळजातल दुःख
डोळ्यात येत नाही..
कारण मला कळून चुकलयं.
कुणावाचूनच कुणाचं,
इथ जगणं थांबत नाही.
(अर्घ्यदान).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected