आताशा येत नाही
तुझ्या आठवणीने डोळ्यात पाणी..
अन् नकोशीही वाटत नाही
शांत सांज दिवाणी..
आताशा येत नाही एक कोवळ हळवपण...
अन् मनात दाटत नाहीत
तुझ्या आठवणीचे गर्द घन.
आताशा काळजातल दुःख
डोळ्यात येत नाही..
कारण मला कळून चुकलयं.
कुणावाचूनच कुणाचं,
इथ जगणं थांबत नाही.
(अर्घ्यदान).
तुझ्या आठवणीने डोळ्यात पाणी..
अन् नकोशीही वाटत नाही
शांत सांज दिवाणी..
आताशा येत नाही एक कोवळ हळवपण...
अन् मनात दाटत नाहीत
तुझ्या आठवणीचे गर्द घन.
आताशा काळजातल दुःख
डोळ्यात येत नाही..
कारण मला कळून चुकलयं.
कुणावाचूनच कुणाचं,
इथ जगणं थांबत नाही.
(अर्घ्यदान).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा