कुणी स्वतःच स्वतःचं मरण निवडत असेल का?
निट विचार करुन आता बस, जे मिळवायचं ते मिळवलं जगण्याचा हेतू पुर्ण झाला, आता आपण समाधानान मरायला हवं असं कुणाला वाटू शकतं का?
मला वाटतं वाटत असावं, पण सामान्य लोकांच्या आकलन कक्षेच्या पलीकडल्या लोकांना.. ज्यांना जगण्या-मरण्याच्याही पलिकडे बघण्याची नजर मिळालीय..
विचार करा काय सुखावह भावना असेल त्यांची एकदम तृप्त तृप्त मरणं.... एखाद्या संतानं समाधी घेणे किंवा एखाद्या नावाजलेल्या कलाकाराने आत्महत्या करणे....!!!
महेंद्र कांबळे.