लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

'जगायचं' कधी मगं...?

आयुष्य म्हणजे काय बुध्दिबळाचा पट असतो का राव?
प्रत्येक पाऊल तोलून मापून टाकणं, समोरच्याचा अंदाज घेतं पुढचं प्लॅनींग करणं.. मान्य आहे बाबा चौकसपणा हवा, जगण्यात शिस्त हवी. काहितरी मिळवण्यासाठी या गोष्टी आवश्यकच.
पण एखादा सहज जरी वागला काही बोलून गेला तरी रात्रभर दिवसभर हा असाच का बरं वागला असेल असा विचार करत बसायचं? डोक्याची वाट लावून घ्यायची?
अन् म्हणे अचीव्हर्स असेच वागतातं...
चोवीस तास असच रहायचं....
मायला 'जगायचं' कधी मगं...?
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected